निरोप घेऊन जाताना ....
मी तिथेच स्तब्द असते....
तू वळून पहिशील याची...
प्रतीक्षा मी करत असते.
बऱ्याच दिवसांनी.......
आज उचकी येऊन गेली......
विसरले नाहि मी तुला....
हा संदेश देऊन गेली......
देवळात जाने मी कधीच सोडले...
देव देवळात नाही कळले तेव्हा...
तो हि आता भटकत असतो....
त्याचे भक्त भेटत नाहीत तेव्हा....
No comments:
Post a Comment