कसा विसरशील तू मला....
मी तुझ्या हृदयातच वसलेला...
तुझ्या प्रतीक्षेत अजूनही..
त्याच वाटेवर बसलेला....
त्या नदीच्या काठावर...
हात तुझा माझ्या खांद्यावर....
सुर्यास्ताचा सूर्य देखील....
थांबलाय अर्ध्या वाटेवर...
लग्नानंतर तुझे नाव
बदलायचा बेत नाही ....
कारण आता या नावाशिवाय
मला जगताच येत नाही !!!
पावसात भिजलेले शरीर तुझा पाहून...
पावसाचा थेंबही शरमून गेला...
शहारलेल्या शरीरावर तुझ्या येऊन.....
तो तिथेच विरून गेला...
No comments:
Post a Comment