काही क्षण असतात..
मनाला आनंद देऊन जाणारे..
पण ते तिथ पर्यंत पोहचायच्या आधीच..
आपण माघार घेतो...
मी हरले रे...
असे म्हणून आयुष्य संपत नाही...
ते संपवावे लागते...
त्याच्या विरोधात चालून
हृदयाच्या तारांपासून हाक मार...
नक्किच मनाला भेदून जाईल...
स्वप्नातून बाहेर येऊन एकदा भेट..
नक्कीच तुला विसरून जाईन..
No comments:
Post a Comment