पंचनामा नको कोणी किती
या मातीसाठी रक्त सांडले
विचार करा एवढाच कि
आपण त्या रक्ताचे पवित्र किती राखले .........................
तू माझ्या पासून दूर असलीस...
तरी माझ्या शब्दांच्या आहेस खूप पास....
स्वप्नांचं राज्यात मला....
तुझ्या स्वप्नांचीच साथ....
पेटून उठेल जेव्हा मराठी काळीज
तेव्हाच संपेल नतद्रष्टांच मनोराज्य,
जेव्हा चालेलं मराठ्यांची कट्यार
गोरगरीब अनुभविल पुन्हा शिवराज्य..!!
शब्द माझे असले तरी.....
तुझ्या भोवताली फ़िरतात...
त्यांना पाहून तू हसलीस...
की कवितेत येऊन गुंफ़तात..
वेचतेय मी आता...
विखुरलेल्या तुझ्या आठवनींना...
माझ्या हृदयात धडधडणारया
तुझ्या प्रेमळ कंपणांना...
No comments:
Post a Comment