Monday, September 19, 2011

अचानक कुणीतरी आयुष्यात येत

कसं असत ना प्रेम
आधी पडायचं नसतं
अन पडल कि फक्त रडायचं असतं......

अचानक कुणीतरी आयुष्यात येत
अन म्हणत मी तुज्यावर खूप करतो
रात्र रात्र जागतो तुज्या आठवणीत
आणि आसवांना तर बांधच नसतो...

मग चालू होतात गप्पा दोघान मध्ये
तू काय करतोस.....मी काय करते....
हळू हळू मैत्री हि होते.....
मग मैत्री म्हणून एका सकाळी
कॉफी साठी भेट हि ठरते...

पहिली भेट दोघानाही तेवढीच उत्सुकता
पहिल्यांदाच भेटतो आहोत न बघता......
हजार प्रश्न मनात डोकावतात,
पाहिलं कोण बोलणार हा प्रश्न ?

तो सराईत पणे विषय हाताळतो
पाहिलं वाक्य तू संदीप खरेंची गाणी ऐकली आहेत
ती मानेनेच नकार देते......
तो तिला संदीप खरेंची साँग देतो.....

लागते अनाम ओढ श्वासाना.....
येत असे उगाच कंप ओठांना
होई का असे तुलाच स्मरताना

ती भेट संदीप खरेंच्या गाण्यावर
संपते कि चालू होते ???

तीही ते गाणे रोज ऐकते......त्यातील तीच आवडत कडव

मी असा जरी नीजेस पारखा
रात्रीला टाळतोच सारखा
स्वप्न जागती उगाच निजताना...

तिला त्याची खूप खूप आठवण येते
तिचा त्याला massage जातो

I miss u .........माहित नाही का?

No comments:

Post a Comment