नावात माझ्या सामावालीस तू...
हृदयात माझ्या कधी होतीस राहिलेली तू..
क्षणाला क्षणाला आठवण तुझीच ग...
माझा प्रत्येक क्षण जागवून गेलीस तू..
दिग्गजा समोर माझे
काव्य अपुरे राहिले
पुढे जावून ते फक्त
चार ओळीचे चारोळी बनले
डोळे बंद करायला
सध्या मी घाबरतो
स्वप्नातून सत्यात येण्यास
हा जीव इन्क़ार करतो
शब्दांची जाण तर तुला जास्त होती
म्हणून तर माझी सख्या ,गाणी धुंद होती
तू होतास सोबतीला ,म्हणून प्रीत जवळ होती
नाहीतर ती वेल,....अशीच भकास होती ......
No comments:
Post a Comment