नारळात पाणी अन संग्रामची देवयानी'
'चुलिवर वरण अन आभाचा करण'
'गवतावर माशी अन अर्णव ची खुशी'
'सिंहाची गर्जना अन मानवची अर्चना'
'देवची किर्ती अन यशची आरती'
'सरदेशमुख घराण्याची राणी ती सोहमची कल्याणी'
लग्नाची नाती काही केल्या कळेना.......
नाव कुणाच घ्याव..??
नाव घेणारी मिळेना..
खूप इच्छा मनातच राहतात
आज बोलून टाकावसं वाटतंय
काही तुझ्याही मनातलं गुपित
सहजंच आज ऐकावसं वाटतंय
No comments:
Post a Comment