ओळख नसते पाळख नसते, असे आपणास कोणीतरी भेटते.
मग एकमेकांची ओळख पटते, त्याची आपली गट्टी जमते.
एकमेकांच्या मनातील भाषा कळते इकडेतिकडे मन वळते.
इतकी मग पक्कड बसते सहज तोडणे आवघड असते.
दूर राहणे असह्य होते का असे हे नाते असते.
अशीच हि न तुटणारी जन्मोजन्मीची "मैत्री" असते
No comments:
Post a Comment