प्रेम करु नका कधी,
असे सर्वजण म्हणतात गं_
पण कोणी किती काही करा,
प्रेम ते आपोआप होत गं_
त्या त्या वेळेला त्या त्या क्षणी,
बरोबर योगायोग जुळतात गं_
ते सुंदर नाजुक क्षण मग_
अविस्मरणीय होवुन जातात गं_
म्हटलयं ना कोणीतरी या आयुष्यात,
प्रत्येक जण प्रेमात पडतो ग_
कारण प्रत्येकाच्या मनात एक,
हृद्यमर्दम दडलेला असतो ग_
milind
No comments:
Post a Comment