काय लिहावं कस लिहावं
हे काय कोणाला सांगाव लागतं
जे सांगण्यापलीकडच असतं
ते ह्रदयातून याव लागतं….
नाजूक पाकळ्या किती सुंदर असतात
रंगीत कळ्या रोजच उमलत असतात …..
नजरेत भरणारी सर्वच असतात
परंतु ह्रदयात राहणारी माणसे
फारच कमी असतात ….
जीवनाच्या कोऱ्या कागदावर आठवणीचे चित्र रंगवायचे असते कारण कोणीच उरत नाही शेवटपर्यंत…..
शेवटी आपल्याला फक्त आठवनीवरच तर जगायचे असते…..
No comments:
Post a Comment