निर्णय चुकतात आयुष्यातले आणि मग आयुष्याच चुकत जाते ..
प्रश्न कळत नाही कधी कधी आणि उत्तरही चुकत जाते ..
सोडवताना वाटते , सुटत गेला गुंता ..
... ...
पण प्रत्येक वेळी 1 नवीन गाठ बनत जाते ..
दाखवणाऱ्याला वाट माहित नसते ..
चालानार्याचे ध्येय मात्र हरवून जाते ..
वाटतात तितक्या सोप्या नसतात काही गोष्टी ..
"अनुभव " म्हणजे काय हे तेव्हाच कळते ...!!
जेव्हा एखादी "ठेच " काळजाला लागते ....! "
No comments:
Post a Comment