आठवणींच्या सागरात मासे कधीच पोहत नाहीत..
अमावस्येच्या रात्री चंद्र कधीच दिसत नाही...
कितीही जगले कोणी कोणासाठी.. कोणीच कोणासाठी मरत नाही...
अनुभव येत असतात प्रत्येक क्षणाला, पण नशिबाचे चक्र थांबत नाही...
आयुष्यात कितीही कराल प्रेम कोणावर.. त्याचे मोल सहज कोणाला कळत नाही..!!
No comments:
Post a Comment