Tuesday, April 12, 2011

चार क्षण

मनातले दुःख माझ्या चेहरयावर का दीसले ?
कोणासाठी हसावे कोणासाठी रडावे ,
मनातील दुःख कोणाला सांगावे
कीतीदा मनातल्या मानत आपण बोलावे .

मनातल्या मनात खुप गोंधळ झालाया,
अशरुनी डोळ्यात महासागर बनलाय ,
हया जीवनाचा खुप कणटाळ आलय,
जग्नायाचा जणू आनादाच हरवून गेलाय.

ही दशा झाली आहे माझ्या मनाची
अता काळजी करू तरी कुणाची
आस आहे ती धावत येण्याची
वाट पाहतोय त्या चार क्षण सुखाची .....................

--

No comments:

Post a Comment