ठिणगीस नको हिणवू
चारी दिशानी हा वाहतो तिरंगी वारा
खादीस घाबरूनी फिरंगी झाले पोबारा
फास ते झुलते तेव्हा पावन होवून गेले
वारा स्वतंत्र झाला जेव्हा आवाज मिळाले
होता तो काळ काळा शुभ्र ते हात झाले
अन्यायाने टेकला माथा ......
अहीसां मुखी "वंदे मातरम"गीत गात गेले
हा नाद नसे वीरता, नभी गर्जनाच जाहली
किती मुकले प्राणास करण्या मुक्त "माय मावुली"
वेड्या आज वण्याव्यास समाजाला दीप तू
जळूनी राख हो शील ठिणगीस नको हिणवू
No comments:
Post a Comment