Tuesday, August 23, 2011

चारी दिशानी हा वाहतो तिरंगी वारा

ठिणगीस नको हिणवू

चारी दिशानी हा वाहतो तिरंगी वारा
खादीस घाबरूनी फिरंगी झाले पोबारा

फास ते झुलते तेव्हा पावन होवून गेले
वारा स्वतंत्र झाला जेव्हा आवाज मिळाले

होता तो काळ काळा शुभ्र ते हात झाले
अन्यायाने टेकला माथा ......
अहीसां मुखी "वंदे मातरम"गीत गात गेले

हा नाद नसे वीरता, नभी गर्जनाच जाहली
किती मुकले प्राणास करण्या मुक्त "माय मावुली"

वेड्या आज वण्याव्यास समाजाला दीप तू
जळूनी राख हो शील ठिणगीस नको हिणवू

No comments:

Post a Comment