डोळ्यातील अश्रू म्हणजे पाणीच असते का?
त्याच्याशिवाय त्यांना काही किंमतच नसते का?
दुखते जेव्हा मन तेव्हा भरून वाहतात डोळे
आनंदाची कहाणीही पाण्यातच सांगतात डोळे
मी फक्त शब्द लिहिले,
त्यांची चारोळी तू केलीस...
मी फक्त ओळी लिहित HOTO..
त्यांची कविता तू केलीस
No comments:
Post a Comment